विहीर योजनेतील मोठा बदल. आता ‘या’ शेतकऱ्यांनाही घेता येणार लाभ, येथे बघा अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून सतत नवनव्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतले जात असून,

 

या निर्णयांमुळे शेती आणि शेतकऱ्यांना प्रगतीचा नवा मार्ग मिळत आहे.राज्य सरकारकडून शेतीसाठी विविध अनुदाने दिली जातात, त्यात ‘सिंचन विहीर योजना’ हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. विशेष म्हणजे आता या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे,

येथे क्लिक करून बघा अर्जप्रकिया

 

ज्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.राज्यातील कोरडवाहू जमिनींना बागायतीमध्ये बदलण्यासाठी व पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MNREGA) अंतर्गत शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी चार ते पाच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते. या योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.या योजनेत नुकताच एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. शासनाने 2025 च्या नवीन निर्णयानुसार भोगवटादार वर्ग २ (Occupant Class 2) जमीनधारक शेतकऱ्यांनाही या योजनेत समाविष्ट केले आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे वर्ग २ प्रकारातील जमीन आहे, त्यांनाही विहिरीसाठी असणाऱ्या अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

येथे क्लिक करून बघा अर्जप्रकिया

Leave a Comment