RBI ने दिली खुशखबर.! बंद पडलेले बँक खाते होणार आता लवकर सुरू RBI चे नवीन नियम होणार लागू

नमस्कार मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) केवायसी नियम आणखी सोपे करण्यासाठी नवीन सूचना जारी केल्या आहेत. जेणेकरून बँक खातेधारक त्यांचे दीर्घकाळ बंद असलेले खाते आणि दावा न केलेल्या ठेवी पुन्हा सुरू करू शकतील.पूर्वी खातं जिथं उघडलं होतं,

 

तिथेच जाऊन KYC अपडेट करणं बंधनकारक होतं. पण आता ग्राहक कोणत्याही शाखेत जाऊन आपली KYC अपडेट करू शकतात. ही सुविधा सर्व बँक खातेदारांसाठी लागू आहे

हे सुद्धा वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात 36 हजार रुपये जमा होणार लगेच हे काम करा

 

. RBI ने आता व्हिडीओ-कस्टमर KYCला देखील अधिकृत मान्यता दिली आहे. म्हणजेच, ग्राहक व्हिडीओ कॉलवर KYC करू शकतात. ही सुविधा विशेषतः ज्येष्ठ नागरिक, परदेशात राहणारे भारतीय (NRI) आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा शेतकऱ्यांच्या खात्यात 36 हजार रुपये जमा होणार लगेच हे काम करा 

 

 

रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे की, ज्या ग्राहकांचं KYC अजून अपडेट झालेलं नाही, अशा खातेदारांना 30 जून 2026 पर्यंत व्यवहार करण्याची मुभा असेल. बँका आणि NBFC संस्थांनी त्यांचे व्यवहार थांबवू नयेत, असे निर्देश RBI ने दिले आहेत KYC अपडेट न झाल्यास, बँका थेट व्यवहार बंद करू शकत नाहीत. ग्राहकाला किमान एकदा पत्राने आणि किमान तीन वेळा इतर माध्यमांतून (SMS, ईमेल) सूचना देणं बंधनकारक असेल.

Leave a Comment