हे सुद्धा वाचा:- या शेतकऱ्यांना मिळणाऱ् रेशन धान्य एवजी पैसे असा करा लगेच अर्ज इथे बघा
या अवधीत ई-केवायसी (E-KYC) न केल्यास संबंधित रेशनकार्डधारकांचे नाव शिधापत्रिकेतून कमी करण्यात येऊन त्यांचा रेशन पुरवठा बंद होणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील ३,७४,३३५ रेशनकार्डधारकांना सरकारी स्वस्त धान्याचा पुरवठा सध्या होत आहे. यामध्ये बोगस कार्डधारकांना रेशन धान्य पुरवठा होऊ नये, यासाठी पुरवठा विभागाद्वारा विभाग उपाय योजले जातात.यामध्ये आता संबंधित रेशन दुकानदाराकडील पॉस मशीनद्वारे (pos machine) ई-केवायसी करावी लागत आहे.
हे सुद्धा वाचा:- या शेतकऱ्यांना मिळणाऱ् रेशन धान्य एवजी पैसे असा करा लगेच अर्ज इथे बघा