नवीन वर्षात सरकारने नागरिकांना दिले मोठे गिफ्ट वारस नोंदणी होणार आता ऑनलाईन असा करावा लागणार अर्ज

नमस्कार मित्रांनो वर्षात राज्य सरकारने नागरिकांना आणखी एक गिफ्ट दिले आहे. त्यांना ऑनलाईन वारसा नोंद करता येईल.

नागरिकांना ई-फेरफार प्रणालीला पूरक असलेल्या ई-हक्क प्रणालीचा (पब्लिक डाटा एन्ट्री) वापर करून वारस नोंद, सात- बारावरील इकरार नोंदी, मयतांचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे आदी विविध कामे करता येणार आहे.त्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज उरली नाही. असा करता येईल ऑनलाईन अर्ज…नोंदी, मयताचे नांवे कमी करणे, अपाक कमी करणे,

 

असा करावा लागणार ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करून बघा

, विश्वस्तांचे नाव कमी करणे वा इतर महसूल कामासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात जावे लागते. पण अनेकदा एकाच तलाठ्याकडे दोन-तीन गावाचा पदभार असल्याने त्याची आणि नागरिकांची भेट होत नाही. तलाठी आठवड्यातील वार ठरवून येत असला तरी बैठकी आणि इतर व्यापामुळे त्याचा खाडा पडतो. अशावेळी नागरिकांची कामं खोळंबतात. तर छोट्या-छोट्या कामं सुद्धा पैशांशिवाय होत नसल्याची ओरड होते. यावर आता तंत्रज्ञाना आधारे तोडगा काढण्यात आला आहे.ऑनलाईन वारसा नोंद करता येईल. नागरिकांना ई-फेरफार प्रणालीला पूरक असलेल्या ई-हक्क प्रणालीचा (पब्लिक डाटा एन्ट्री) वापर करून वारस नोंद, सात- बारावरील इकरार नोंदी, मयतांचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे आदी विविध कामे करता येणार आहे. नागरिकांना तलाठी कार्यालयात न जाता महसूल संदर्भातील कामे घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

असा करावा लागणार ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करून बघा

Leave a Comment