हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे 100% अनुदानावर मोफत मिळणार येथे बघा अर्ज प्रक्रिया
हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे 100% अनुदानावर मोफत मिळणार येथे बघा अर्ज प्रक्रिया
. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त ३० लाख रुपये गुंतवू शकता. ३० लाख गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक सुमारे २,४६,००० रुपये व्याज मिळेल. त्यामुळे दरमहा तुमच्या बँक खात्यात २०,५०० रुपये जमा होतील. या योजनेचा व्याजदर ८.२% आहे. हा व्याजदर सरकारी योजनांमधील सर्वोच्च दरांपैकी एक आहे.
योजनेत सध्या ३० लाख रुपयेपर्यंत गुंतवणूक करता येते. यापूर्वी ही मर्यादा १५ लाख रुपये होती. गुंतवणूक एकदाच करावी लागते. एकरकमी दर तीन महिन्यांनी (तिमाही) खात्यात व्याज जमा होते. हे व्याज मासिक खर्चासाठी वापरता येते. ६० वर्षांवरील वरिष्ठ नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात.योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वय किमान ६० वर्षे असणे आवश्यक आहे. ५५ ते ६० वयोगटातील निवृत्त व्यक्तीसुद्धा पात्र ठरू शकतात. अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. हे खाते जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत उघडता येते.ही योजना ५ वर्षांसाठी आहे. ५ वर्षांनंतर ती ३ वर्षांनी वाढवता येते. वेळेपूर्वी पैसे काढता येतात. परंतु त्यासाठी दंड भरावा लागतो.