शेतकऱ्यांसाठी खुशखबर.! या तारखेपासून पीएम किसान योजनेची ऑनलाइन नोंदणी सुरु होणार

नमस्कार मित्रांनो देशभरातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा मजबूत आधार ठरणारी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मोठी संधी घेऊन आली आहे.

 

या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, मात्र अजूनही अनेक शेतकरी योजनेच्या कक्षेबाहेर आहेत.देशातील लाखो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे

येथे क्लिक करुन बघा अर्ज कसा करायचा

 

, पण काही जण विविध तांत्रिक कारणांमुळे अद्याप या सुविधेपासून दूर राहिले आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी सरकार 15 एप्रिल 2025 पासून नव्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात करणार आहे.योजनेत नोंदणी झाल्यानंतर मागील काही हफ्त्यांचे पैसेही मिळण्याची शक्यता आहे.

येथे क्लिक करुन बघा अर्ज कसा करायचा

 

त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी ही संधी गमावू नये आणि त्वरित अर्ज करावा,असे सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे जर तुम्ही अद्याप या योजनेत नाव नोंदवले नसेल, तर खालील अटी पूर्ण करणं आवश्यक आहेशेतीयोग्य जमीन असणे गरजेचे
ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यकपीएम किसान पोर्टलवर अधिकृत नोंदणी करणे बंधनकारकवरील तीन अटी पूर्ण करणारे शेतकरी या योजनेचा लाभ सहज घेऊ शकतात.

Leave a Comment