नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता मिळण्याची शेतकऱ्यांना आतुरता वाढली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या आर्थिक मदतीची अपेक्षा शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहेत.

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षी ६ हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. पण या 20 व्या हप्त्याबाबत थोडा विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण केंद्र सरकारने नव्याने अनेक शेतकऱ्यांना योजनेत समाविष्ट करण्यासाठी नोंदणी आणि केवायसी प्रक्रिया जलद गतीने सुरू केली आहे.
हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी येथे बघा पात्र शेतकरी
या प्रक्रियेमुळे पात्र लाभार्थ्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे, ज्यामुळे पुढील हप्त्याच्या वितरणात थोडा उशीर होऊ शकतो, असे प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे. 31 मे 2025 पर्यंत अॅग्रीस्टॅक पोर्टलवर यशस्वी नोंदणी आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना या हप्त्याचा प्राधान्याने लाभ मिळणार आहे. सरकारने या शेतकऱ्यांची यादी तयार केली असून लवकरच अंतिम तपासणी होणार आहे.त्याचबरोबर, ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांना 15 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही शेवटची संधी असून शेतकऱ्यांनी या मुदतीपर्यंत त्वरीत नोंदणी करून केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा, 20 वा हप्ता मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.सध्या उपलब्ध माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता 15 जून 2025 नंतर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, अधिकृत पोर्टल (https://pmkisan.gov.in) वरूनच माहिती पडताळावी.
हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांसाठी आली गुड न्यूज या शेतकऱ्यांची होणार कर्जमाफी येथे बघा पात्र शेतकरी
केंद्र सरकारचा उद्देश अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहोचवणे आहे, पण त्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी व KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.त्याचबरोबर, ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांना 15 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही शेवटची संधी असून शेतकऱ्यांनी या मुदतीपर्यंत त्वरीत नोंदणी करून केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा, 20 वा हप्ता मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.सध्या उपलब्ध माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता 15 जून 2025 नंतर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, अधिकृत पोर्टल (https://pmkisan.gov.in) वरूनच माहिती पडताळावी. केंद्र सरकारचा उद्देश अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहोचवणे आहे, पण त्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी व KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.