परिणामी याचा त्रास शेतकऱ्यांनाही होतो. या गोष्टी टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
पीक विम्याच्या क्लेमसाठी (Insurance Claim) शेतकऱ्यांना अधिक काळ वाट पहावी लागू नये यासाठी सरकारने एक ठोस व्यवस्था लागू केली आहे.
हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात 36 हजार रुपये जमा होणार येथे बघा अर्ज कसा करायचा
हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांच्या खात्यात 36 हजार रुपये जमा होणार येथे बघा अर्ज कसा करायचा