शेतकऱ्यांसाठी आणली नवी योजना; सरकारची मोठी घोषणा शेतकऱ्यांना मिळणार आता हे नवीन फायदे
नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी’ (Nanaji Deshmukh Krishi Sanjivani) योजनेत महत्त्वपूर्ण बदल करून तिचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.नवीन निर्णयानुसार, ज्या गावांमध्ये ही योजना यापूर्वीच राबवण्यात आली आहे, ती गावे वगळता उर्वरित सर्व गावांमध्ये ही योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ आणि ‘थेट लाभ हस्तांतरण’ या तत्त्वांवर प्रभावीपणे राबवली … Read more