मोठी खुशखबर आता घरबसल्या करता येणार मोबाईल वरून वारस नोंदणी असा करा अर्ज
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने वारस नोंदणी आणि सातबारा उताऱ्यावरील नाव बदलण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी नवीन डिजिटल प्रणाली लागू केली आहे. या सुधारित प्रणालीमुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात वारंवार चकरा मारण्याची गरज राहणार नाही.संपूर्ण प्रक्रिया आता ई-हक्क पोर्टलद्वारे ऑनलाइन उपलब्ध झाली असून, नागरिकांना फक्त 25 रुपये शुल्क भरून घरबसल्या अर्ज करता येणार आहे. यामुळे वेळेची बचत … Read more