शेतकऱ्यांना मोठा दिलासा.! मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना आता सुरूच राहणार
नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना/वीज दर सवलत योजनेचा कालावधी वाढवण्यात आला आहे. शासनाकडून एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत ही योजना सुरु ठेवण्याचे संकेत देण्यात आले आहेत.त्यामुळे राज्यातील लाखो कृषी पंप शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सुद्धा वाचा:- 1 एप्रिल पासून घरगुती वीज स्वस्त होणार इथे जाणून घ्या नवीन … Read more