शेतकऱ्यांना मोठा दिलासा.! मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना आता सुरूच राहणार

नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना/वीज दर सवलत योजनेचा कालावधी वाढवण्यात आला आहे. शासनाकडून एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत ही योजना सुरु ठेवण्याचे संकेत देण्यात आले आहेत.त्यामुळे राज्यातील लाखो कृषी पंप शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.   हे सुद्धा वाचा:-  1 एप्रिल पासून घरगुती वीज स्वस्त होणार इथे जाणून घ्या नवीन … Read more

मोठी बातमी! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट, राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय

नमस्कार मित्रांनो बातमी समोर येत आहे, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारनं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अमंलबजावणी एक एप्रिलपासून करण्यात येणार आहे.वीजच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या एक एप्रिलपासून पुढील पाच वर्ष स्वस्त दरात वीज मिळणार आहे.   हे सुद्धा वाचा:- कर्मचाऱ्यांना महिन्याला मिळणार 3 … Read more

आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये जमा होणार यादीत आपले नाव आहे का तपासा

नमस्कार मित्रांनो आजपासून नमो शेतकरी योजनेचा निधी खात्यात जमा होणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता येणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून 2 हजार रुपये जमा होणार आहे   .नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या सहाव्या हप्त्यांतर्गत आजपासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार असून ₹2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय … Read more

कर्मचाऱ्यांच्या खात्यात महिन्याला ३ हजार रुपये जमा होणार तुम्ही केला का अर्ज येथे जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी खास योजना राबवली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी श्रमयोगी योजना राबवली आहे   . या योजनेत कामगारांना आर्थिक मदत केली जाते.संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पीएफ खात्यात दर महिन्याला पेन्शन मिळते. येथे क्लिक करून बघा ई-श्रम कार्ड कसं बनवायचं?   तसेच त्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शनदेखील मिळते. परंतु … Read more

लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता उशिरा मिळणार येथे जाणून घ्या कारण

नमस्कार मित्रांनो एप्रिल महिना सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत, अन लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत सर्वांच्या मनात शंकेचे वातावरण आहे.   अनेक लाभार्थींच्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला आहे की, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार? पण , या महिन्याचा हप्ता कधी दिला जाणार , याची स्पष्ट तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.     … Read more

एटीएममधून पैसे काढणे महाग होणार, 1 एप्रिलपासून बँकांचे हे 7 नियम बदलणार

नमस्कार मित्रांनो 1 एप्रिल 2025 पासून देशभरातील बँकिंग नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होईल.   रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार आता एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे, बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक असेल आणि मोठ्या चेकसाठी विशेष नियम लागू होतील.   हे सुद्धा … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर उद्यापासून खात्यात 2 हजार रुपये जमा होणार येथे यादीत नाव तपासा

नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचं वितरण अखेर कृषी विभागाकडून २९ मार्चपासून सुरू करण्यात येणार असून ३१ मार्च २०२५ पर्यंत शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे, असं कृषी विभागाने सांगितलं आहेत्यामुळे शेतकऱ्यांना नमोच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.   हे सुद्धा वाचा:-  राज्यातील या शेतकऱ्यांना … Read more

रेशन कार्डधारक आणि गॅस ग्राहकांसाठी बातमी; 27 मार्चपासून होणार मोठा बदल

नमस्कार मित्रांनो 27 मार्च 2025 पासून रेशन कार्डधारक आणि गॅस ग्राहकांसाठी काही नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. हे बदल केंद्र सरकारच्या निर्देशानुसार होत असून त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे.   हे सुद्धा वाचा:- राज्य सरकारचा मोठा निर्णय या शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकार करणार 20 हजार रुपये जमा  यामुळे रेशन आणि गॅस सबसिडीशी संबंधित प्रक्रियेत … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान योजने’चा सहावा हप्ता मंजूर करण्यात आला आहे.   तसेच, मागील काही हप्त्यांचे प्रलंबित थकबाकी भागवण्यासाठीही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येथे क्लिक करून बघा शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार कधी जमा होणार   राज्य शासनाने अधिकृत आदेश जारी केला … Read more

सरकारचा नवा निर्णय! नागरिकांना आता गावाचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने मिळणार, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकरी आणि नागरिकांसाठी गाव नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे.   यामुळे आता कुठलीही जमीन, तिच्या सीमा, शेजारील गट नंबर, तसेच मालकी हक्क यांची संपूर्ण माहिती घरबसल्या मिळणार आहे.या सुविधेमुळे शेतकऱ्यांना वेळ वाचणार असून, त्यांना अधिक पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळणार आहे Land Record Calculation Maharashtra हे सुद्धा … Read more