मोठी बातमी 12वीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात परीक्षा केंद्र पोहोचण्याआधी या गोष्टीची घ्या काळजी

नमस्कार मित्रांनो माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आज, मंगळवार 11 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मुंबई विभागातून नियमित 325571 विद्यार्थ्यांसह एकूण 342012 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.   कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. वाणिज्य शाखेचे सर्वाधिक म्हणजे एक लाख 66 हजार 429 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. त्या खालोखाल विज्ञान शाखेचे … Read more

कुटुंबाला मिळते २ लाखांची मदत.. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीचे ‘हे’ आहेत फायदे; असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना गीग कामगारांसाठी मोठी घोषणा केली होती. तासिका किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या गीग वर्कर्ससाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे   येथे क्लिक करून बघा अर्ज कसा करायचा याचा फायदा सुमारे १ कोटी कामगारांना होणार आहे. गीग कामगारांच्या श्रेणीमध्ये सेल्समन/हेल्पर, ऑटो चालक, ड्रायव्हर, पंक्चर दुरुस्ती … Read more

शेतकऱ्यांनो अतिवृष्टीचे अनुदान तुमच्या खात्यात आले आहे की नाही अशा प्रकारे तपासा मोबाईलवर

नमस्कार मित्रांनो राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून निविष्ठा अनुदान प्रदान केले जात आहे   . याअंतर्गत हजारो शेतकरी लाभार्थी ठरले असून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे   येथे क्लिक करून बघा अनुदान स्टेटस कसे चेक करायचे .विविध जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आणि महसूल मंडळांमध्ये याद्या प्रसिद्ध … Read more

मोठी बातमी.! उद्यापासून इयत्ता १२वी ची परीक्षा होणार सुरू या दिवशी होणार निकाल जाहीर

नमस्कार मित्रांनो 12वी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.उद्यापासून बारावीची परीक्षा सुरू होणार असल्यानं या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे     हे सुद्धा … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी.! शेतकऱ्यांना मिळणार आता 9 हजार रुपये येथे बघा पात्र शेतकरी

नमस्कार मित्रांनो दिल्लीत भाजपचे सरकार आल्यास पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांऐवजी 9000 रुपये दिले जातील, असे आश्वासन भाजपने दिले होते. दर चार महिन्यांनी, देशातील शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळतात, तिथे दिल्लीतील शेतकऱ्यांना 3,000 रुपये मिळतील.   हे सुद्धा वाचा:-  या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार 1500 रुपये यादीत नाव तपासा   … Read more

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज.! या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार फेब्रुवारी महिन्याचे १५०० रुपये

नमस्कार मित्रांनो सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आवाहन महायुती सरकारने केले होते.   दरम्यान, हे २१०० रुपये कधीपासून मिळणार, याकडे सर्वांचेच लक्ष आहे.लाडकी बहीण योजनेतून जवळपास ५ लाख महिलांचे अर्ज बाद केले आहेत. हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना रेशन धान्य … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई झाली जमा यादीत आपले नाव बघा

नमस्कार मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या राज्यातील 5 लाख 39 हजार शेतकऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात आली आहे. राज्यात अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना सरकारने वेळोवेळी मदत जाहीर केली होती.   हे सुद्धा वाचा:- शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देणार पाच लाख रुपये अनुदान असा करा अर्ज … Read more

घरबसल्या करा मोबाईलवर शेत जमीन वारसा हक्कासाठी अर्ज येथे बघा प्रकिया

नमस्कार मित्रांनो शेतजमिनीच्या मालकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळविण्यासाठी अधिकृत नोंदणी करणे आवश्यक असते. बऱ्याच लोकांना वारसा हक्काची नोंद कशी करायची या बद्दलची माहिती नसते.मात्र आता ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सहज करता येते. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने ही नोंदणी करू शकता. चला तर मग जाणून घेऊ त्याबद्दलची अधिक माहिती हे सुद्धा वाचा:- 10वी … Read more

रेशन धारकांसाठी बातमी.! या कारणामुळे रेशन कार्ड मधून होणार तुमचे नाव कमी तात्काळ हे काम करा

नमस्कार मित्रांनो वितरणाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी व लाभार्थ्यांनाच रेशन धान्याचा लाभ मिळावा, यासाठी रेशनकार्डमधील प्रत्येक लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे महत्त्वाचे आहे व यासाठी पुरवठा विभागाने २८ फेब्रुवारीपर्यंत चौथ्यांदा मुदतवाढ दिलेली आहे.   हे सुद्धा वाचा:- या शेतकऱ्यांना मिळणाऱ् रेशन धान्य एवजी पैसे असा करा लगेच अर्ज इथे बघा   या अवधीत ई-केवायसी (E-KYC) न केल्यास संबंधित … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज.! शेतकऱ्यांना हरितगृहासाठी सरकार देणार एक कोटी पर्यंत अनुदान असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो आधुनिक शेती प्रकल्पांच्या योजनांमधील अनुदानाच्या मर्यादा केंद्र शासनाने वाढविल्या आहेत. यामुळे आता हरितगृह उभारणीसाठी एक कोटी रुपयांपर्यंत, तर फळबागेसाठी कमाल अनुदान ८० लाख रुपयांपर्यंत मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रिय रंजन यांनी अलीकडेच राज्याच्या कृषी विभागाला पाठवलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे.   हे सुद्धा वाचा ट्रॅक्टर … Read more