शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी सरकार देणार 50 लाख रुपये अनुदान असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय पशुधन अभियान (National Livestock Abhiyan) योजनेंतर्गत शेळी-मेंढी, कुक्कुट, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानांतर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फाॅडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनांकरीता ५० टक्के अनुदान देण्यात येते.Agri Business Loan Apply   प्रकल्पाकरीता १० टक्के स्व: हिस्सा तर उर्वरित ४० टक्के बँकेकडून (Agri Business Subsidy) कर्ज उपलब्ध … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर सौर कृषी योजनेत बदल या शेतकऱ्यांचा होणार आता फायदा

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांमध्ये सौर कृषी पंप योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केली आहे.पाण्याची पातळी खालावलेल्या भागांमध्ये 10 एचपी क्षमतेचे कृषी पंप बसविण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी विधानसभेत जाहीर केले.”   येथे क्लिक करून बघा ऑनलाइन अर्ज कसा करायचा.   या वर्षीच्या … Read more

1 एप्रिल पासून बदलणार बँकेचे नवीन नियम जाणून घ्या अन्यथा होणाऱ हे मोठे नुकसान

नमस्कार मित्रांनो १ एप्रिल २०२५ पासून देशभरातील बँकिंगचे नियम बदलणार आहेत. या बदलांचा परिणाम दैनंदिन व्यवहार करताना होणार आहे. बँकांचे नियम बदलल्याने सेव्हिंग अकाउंट, क्रेडिट कार्ड आणि एटीएम ट्रांजॅक्शन यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी बदलणार आहेत असे म्हटले जात आहे.   हे सुद्धा वाचा:- बोअरवेल खोदण्यासाठी सरकार देणार 50 हजार रुपये अनुदान असा करा अर्ज    … Read more

बांधकाम कामगारांना गुड न्यूज.! बांधकामगारांच्या खात्यात सरकार करणार आता 12 हजार रुपये जमा

नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. बांधकाम कामगारांना त्यांच्या 60 वर्षे वयानंतर पेन्शन मिळणार आहे.     राज्याचे श्रमविभाग तथा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधिमंडळात याबाबत मोठी घोषणा केली.बांधकाम क्षेत्रातील कामगारांसमोर निवृत्तीवेतनाची मोठी समस्या होती. हे सुद्धा वाचा:-  या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार येथे यादीत नाव … Read more

सातबाऱ्या संदर्भात सरकारने केली मोठी घोषणा.! राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आता हा मोठा फायदा

नमस्कार मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचे हक्क पटकन मिळावेत आणि अनावश्यक कागदपत्रांची गरज कमी व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘जिवंत सात-बारा’ मोहीम हाती घेतली आहे.या मोहिमेची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सोमवारी (24 मार्च) केली.land-record-calculate   हे सुद्धा वाचा:-  गुढीपाडव्या पूर्वी सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण इथे पहा नवीन दर  या उपक्रमांतर्गत मृत … Read more

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होणार पहा यादीत आपले नाव

नमस्कार मित्रांनो : मागील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. विशेषतः अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे शेतमालाची नासधूस होऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते.     हे सुद्धा वाचा:-  लाडकी बहीण होणार लखपती सरकारने सुरू केली ही योजना येथे बघा या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या शेतकऱ्यांना मदतीचा … Read more

आधारकार्ड सोबत तुम्हाला हे महत्त्वाचे काम करावेच लागणार अन्यथा होणार कारवाई, येथे जाणून घ्या प्रोसेस

नमस्कार मित्रांनो आधार कार्ड हा नागरिकत्वाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. याआधी पॅन कार्ड आणि बँक खात्यासोबत आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आले होते   . सरकार वेळोवेळी नागरिकांना त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन करते.केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेतला आहे   येथे क्लिक करून बघा आधार मतदार ओळखपत्राशी कसे … Read more

शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरण करण्यास मिळतंय १ लाखाचे अनुदान; अशाप्रकारे करा अर्ज

नमस्कार मित्रांनो डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी महत्त्वाची योजना आहे.   येथे क्लिक करून बघा अर्ज कुठे करायचा   या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक सिंचन सुविधांची निर्मिती करणे आहे.यामुळे शेतकऱ्यांना योग्य पाण्याची सुविधा मिळेल आणि त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ … Read more

बीएसएनएल यूजर्सना लागली लॉटरी! एकाच रिचार्जमध्ये कुटुंबातील तिघांना होणार फायदा

नमस्कार मित्रांनो आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडीयाला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने कंबर कसली आहे.     सर्व खासगी टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन रिचार्ज प्लॅन आणत आहेत त्यामुळे या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी आता सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आतापर्यंतची सर्वात मोठी धमाकेदार ऑफर आणली आहे. हे सुद्धा वाचा:- या दिवशी लाडक्या बहिनींच्या खात्यात एप्रिल … Read more

कमी सिबिल स्कोर असेल तरी मिळणार तात्काळ २ मिनिटात ५ लाख रुपये कर्ज असा करा अर्ज

नमस्कार मित्रांनो कर्ज घेताना सर्वात मोठी समस्या अशा लोकांना भेडसावते ज्यांचा सिबिल स्कोर चांगला नाही किंवा ज्यांना सिबिल स्कोअरशिवाय कर्ज घ्यायचे आहे.   अशा व्यक्तींना बहुतांश बँका आणि वित्तीय संस्था कर्ज देत नाहीत. जर तुम्हाला खूप कमी CIBIL स्कोअरसह चांगले कर्ज घ्यायचे असेल, तर भारत लोन 101% इन्स्टंट लोनची सुविधा देत आहे. येथे क्लिक करून … Read more