शेतकऱ्यांसाठी खुशखबर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफ होणार
नमस्कार मित्रांनो गेल्या काही वर्षांपासून राज्यात सलोखा योजना (Salokha Yojana) राबविण्यात येत आहे. सदर योजनेचा कालावधी दोन वर्षांचा होता, मात्र आता यात आणखी दोन वर्षांची वाढ करण्यात आली आहे .त्यानुसार संबंधित शेतजमिन धारकांचे अदलाबदल दस्तांसाठी मुद्रांक शुल्क माफी दिली जाते. योजनेचा कालावधी वाढविल्यानंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. हे सुद्धा वाचा:- लाडक्या बहिणींना … Read more