राज्य सरकारचा मोठा निर्णय.! कर्मचाऱ्यांना वयाच्या सत्तरीनंतर करता येणार काम मिळणार ८० हजार पगार
नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निवृत्तीनंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरी करण्याची संधी मिळणार आहे .राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवृत्तीचं वय उलटून गेलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारकडून कंत्राटी भरतीनुसार सेवेत घेता येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे 58 व्या वर्षी निवृत्त होणारे कर्मचारी … Read more