बँकांनी केले 4 हे मोठे बदल जाणून घ्या अन्यथा बसेल हा दंड

नमस्कार मित्रांनो नियमावलीत वेळोवेळी बदल होत असतात. फेब्रवारी महिन्यातही बँकेच्या नियमात मोठे बदल झाले आहेत. बँकेच्या बदलेल्या नियमाविषयी माहिती असणे गरजेचे आहे. बँकेच्या नव्या ४ नियमांची माहिती नसेल तर दंड भरावा लागू शकतो.एटीएम ट्रांजेक्शन लिमिट ते बँक खात्यातील किमान शिल्लक रक्कमेच्या नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे

 

हे सुध्दा वाचा:- सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण येथे क्लिक करून बघा जिल्ह्यानुसार नवीन दर

.काही बँकांनी बँक खात्यातील किमान शिल्लक रक्कमेच्या नियमांमध्ये बदल केला आहे. एसबीआय खातेदारांना आता खात्यात कमीत कमी ५००० रुपयांची शिल्लक रक्कम ठेवावी लागणार आहे. बँक खात्यात सुरुवातीला ३००० रुपयांची किमान शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक होते. पंजाब नॅशनल बँक खात्याची किमान शिल्लक १००० रुपयांनी वाढवून ३५०० रुपये केली आहे.

हे सुध्दा वाचा:- सोन्याच्या दरात झाली मोठी घसरण येथे क्लिक करून बघा जिल्ह्यानुसार नवीन दर

 

 

कॅनरा बँकेच्या खात्यात किमान शिल्लक १००० रुपयांनी वाढवून २५०० रुपये केली आहे. बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम नसेल तर खातेदारांना दंड भरावा लागणार आहे.फेब्रुवारी महिन्यात एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात मोठे बदल करण्यात आले आहेत. नव्या अपडेटनुसार, मेट्रो शहरात एटीएमधारकांना महिन्यातून ३ वेळा एटीएममधून पैसे काढणे मोफत आहे. त्यानंतर एटीएममधून पैसे काढल्यास प्रत्येकी ट्रांजेक्शन मागे २५ रुपये आकारले जाणार आहेत. याआधी २० रुपये आकारले जात होते. तुम्ही दुसऱ्यांदा पैसे काढल्यास ३० रुपये शुल्क आकारले जातील. नॉन-मेट्रो शहरात मर्यादा ५ रुपयांची लागू आहे. कोटक महिंद्रा बँकेने बचत खात्याच्या नियमात बदल केले आहेत. १०००० रुपयांहून अधिक रोख ठेवींसाठी प्रति १००० रुपयांसाठी प्रति महिना ५ रुपये शुल्क लागू होणार आहे. एटीएम डिक्लाइन फी आता नॉन-कोटक एटीएमसाठी २५ रुपये लागू होईल. स्टँडिंग इंस्ट्रक्शन फेलिअर फी २०० रुपयांमध्ये घट करून १०० रुपये केली आहे. रिझर्व्ह बँकेने पाच वर्षांनंतर रेपो रेटमध्ये कपात केली आहे. यामुळे बँकेचे कर्ज स्वस्त होणार आहे. तसेच मुदत ठेवीवरील व्याजदरातही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. रेपो रेटच्या आधारावर आरबीआय इतर बँकांना कर्ज देते.

Leave a Comment